Suvarn Bharat
बच्चू कडूंच्या ओएसडी बाबत कार्यकर्त्यांमध्ये धुसफुस ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांना डावलून भाजपशी...
अकोला , ता.६ : प्रहारच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच बच्चू कडू यांना शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री पद मिळाले. त्यात अकोल्याचे पालकमंत्री पद मिळाल्याने अकोल्यातील प्रहार कार्यकर्त्यांच्या आशा...
‘दिव्यमराठी’ वरील खोटे गुन्हे मागे घेण्याची शेगावातील पत्रकारांची मागणी
प्रशांत खत्री/ शेगाव
औरंगाबादेत कोरोनानं नुसतं थैमान घातलं आहे . कोरोना रोखायला जिल्हा प्रशासन पूर्णतः असफल ठरलं आहे.आपल्या अपयशाचं खापर जिल्हा प्रशासन आता माध्यमांवर फोडायला...
अतिवृष्टी पावसामुळे झालेल्या नुकसानाची खा. जाधव यांनी केली पाहणी
सर्वे करण्याचे दिले महसूल विभागाला निर्देश
संग्रामपुर
गेल्या दोन दिवसांचा आदी पावसाने खरीप हंगामातील पिकांचं जबर नुकसान केलं संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी...
वाळूज परिसरात 4 ते 12 जूलै दरम्यान कर्फ्यू
राज्य शासनाच्या निर्देशानुसार औरंगाबाद मध्ये 1 ते 31 जूलै पर्यंत निर्बंध लागू
औरंगाबाद, दि. 29 :- राज्य शासनाने 1 ते 31 जूलै पर्यंत लॉकडाऊन बाबत...


